शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:52 IST

देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.

ठळक मुद्देनिरंजन आळंदीकर : संगीत भागवत कथा; तुकाराम बीज सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.संतांनी आपल्याला जगायला आणि वागायला शिकवले. म्हणून तरुण हा आपल्या कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अर्थात समाजाचा कर्णधार आहे. त्यांचे पाऊल चुकीच्या दिशेने न भरकटता संतांनी दाखविलेल्या मार्गाने गेले पाहिजे, असे आवाहन निरंजन आळंदीकर महाराज यांनी केले. गेली सात दिवस सुरू असलेल्या संगीत भागवत कथा, तुकाराम बीज, शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित सोहळ्यात देवगावकर न्हावून निघाले होते. संगीत भागवत कथेला वाढत जाणारी गर्दी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सकाळी गावातून गाथा मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात व पुष्प वर्षाव करीत तरुणांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच महाप्रसादाने कार्यक्र मांची सांगता झाली.सोहळा यशस्वीतेसाठी आयोजक चंद्रभागा बोचरे, प्रल्हाद बोचरे, रामदास बोचरे, बाळू साबळे, गणपत बोचरे, दत्तू बोचरे, आदींनी परिश्रम घेतले.आई-वडिलांची नियमित सेवा करा देव मंदिरात नाही तर आपल्या घरातच आहे. आई-वडिलांमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, त्यांची नियमित सेवा करा तसेच कुणाची निंदा करीत बसण्यापेक्षा भगवंताचे नामस्मरण करा. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. तसेच जो दुसऱ्याला सुख देतो, त्यालाच सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे सर्वांनी चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल, असा सल्ला निरंजन आळंदीकर महाराजांनी उपस्थितांना दिला.

टॅग्स :kalwan-acकळवणNashikनाशिक