शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:52 IST

देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.

ठळक मुद्देनिरंजन आळंदीकर : संगीत भागवत कथा; तुकाराम बीज सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.संतांनी आपल्याला जगायला आणि वागायला शिकवले. म्हणून तरुण हा आपल्या कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अर्थात समाजाचा कर्णधार आहे. त्यांचे पाऊल चुकीच्या दिशेने न भरकटता संतांनी दाखविलेल्या मार्गाने गेले पाहिजे, असे आवाहन निरंजन आळंदीकर महाराज यांनी केले. गेली सात दिवस सुरू असलेल्या संगीत भागवत कथा, तुकाराम बीज, शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित सोहळ्यात देवगावकर न्हावून निघाले होते. संगीत भागवत कथेला वाढत जाणारी गर्दी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सकाळी गावातून गाथा मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात व पुष्प वर्षाव करीत तरुणांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच महाप्रसादाने कार्यक्र मांची सांगता झाली.सोहळा यशस्वीतेसाठी आयोजक चंद्रभागा बोचरे, प्रल्हाद बोचरे, रामदास बोचरे, बाळू साबळे, गणपत बोचरे, दत्तू बोचरे, आदींनी परिश्रम घेतले.आई-वडिलांची नियमित सेवा करा देव मंदिरात नाही तर आपल्या घरातच आहे. आई-वडिलांमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, त्यांची नियमित सेवा करा तसेच कुणाची निंदा करीत बसण्यापेक्षा भगवंताचे नामस्मरण करा. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. तसेच जो दुसऱ्याला सुख देतो, त्यालाच सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे सर्वांनी चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल, असा सल्ला निरंजन आळंदीकर महाराजांनी उपस्थितांना दिला.

टॅग्स :kalwan-acकळवणNashikनाशिक