शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पुणेगाव कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:11 IST

वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वडनेर भैरव : पुणेगाव कालव्याला सध्या सुरू असलेल्या पूरपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. या गळतीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्याप्रमाणत नुकसान होत आहे. सदर कालव्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या द्राक्षबाग छाटणीचा हंगाम सुरु असून द्राक्ष छाटनी कशी करायची असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे. पूर पाणी ४० दिवस सुरु राहणार असे अधिकारी सांगत आहे. जर हे पूरपाणी ४० दिवस सुरू राहिले तर द्राक्षबागांच्या छाटणी कश्या करायच्या असा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे . हे पूर पाणी जर न्यायचं होत तर आधी पाटाचे कामपूर्ण व्यविस्थत करणचे गरजे होते. निम्या ठिकाणी प्लास्टर बाकी आहे. पाटाचा दोन्ही बाजूने प्लास्टर करणे गरजे होते. लोकप्रतिनिधी फक्त पाणी पुढे नेण्यास सांगत आहे, परंतु पाठीमागे पाटाची काय अवस्था आहे ते बघण्याची गरज आहे. पूर पाणी नेण्यास काहीच अडचण नाही पण प्रथम पाटाचे काम व्यवस्थित करून मग पाणी सोडावे अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांसह चांदवड तहसीलदारांना देण्यात आले आहे.या निवेदनावर विलास कोठुळे निवृत्ती कोठुळे भाऊसाहेब ठाकरे उत्तम भगीरथ कोठुळे, सुरेश कोठुळे ,वाल्मिक पाटील, रामचंद्र अहेर ,पुंजा अहेर , कावेरी कोठुळे , इंदुबाई कोठुळे, गणेश कोठुळे , शर्मिला माधव गवळी आदि शेतकºयांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक