शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिककरांच्या वतीने जैन भवनात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:24 IST

वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

नाशिकरोड : वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवनात नाशिककरांच्या वतीने शनिवारी (दि.२७) सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, शीतल सांगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष अभियंता उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, सावानाचे सचिव श्रीकांत बेणी, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.  यावेळी देशमुख म्हणाले, लेखक दु:खाची गाणी गातात. लेखकांनी वंचित घटकांच्या वेदना समाजापुढे मांडल्या पाहिजे, त्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे. व्यवस्थेवर भाष्य करण्याचे धाडस लेखकांनी दाखविण्याची गरज आहे. सूत्रसंचालन कामिनी तनपुरे व रवींद्र मालुंजकर यांनी केले. लेखक जग बदलू शकत नाही; मात्र ते कसे असावे हे निश्चितच आपल्या लेखणीतून सांगू शकतो. तसेच स्त्रीभ्रुण हत्या व बालमजुरी हे देशाला लागलेले कलंक आहे. त्याचा साहित्यावर पडणारा प्रभाव विविध उदाहरणे देऊन देशमुख यांनी सांगितला.

टॅग्स :Nashikनाशिक