शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिककरांच्या वतीने जैन भवनात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:24 IST

वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

नाशिकरोड : वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड शाखा व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवनात नाशिककरांच्या वतीने शनिवारी (दि.२७) सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, शीतल सांगळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचे अध्यक्ष अभियंता उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, सावानाचे सचिव श्रीकांत बेणी, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.  यावेळी देशमुख म्हणाले, लेखक दु:खाची गाणी गातात. लेखकांनी वंचित घटकांच्या वेदना समाजापुढे मांडल्या पाहिजे, त्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे. व्यवस्थेवर भाष्य करण्याचे धाडस लेखकांनी दाखविण्याची गरज आहे. सूत्रसंचालन कामिनी तनपुरे व रवींद्र मालुंजकर यांनी केले. लेखक जग बदलू शकत नाही; मात्र ते कसे असावे हे निश्चितच आपल्या लेखणीतून सांगू शकतो. तसेच स्त्रीभ्रुण हत्या व बालमजुरी हे देशाला लागलेले कलंक आहे. त्याचा साहित्यावर पडणारा प्रभाव विविध उदाहरणे देऊन देशमुख यांनी सांगितला.

टॅग्स :Nashikनाशिक