शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी ऐक्य परिषद

By admin | Updated: January 1, 2017 23:25 IST

मान्यवरांचे मत : जातीय सलोखा काळाची गरज

लासलगाव : येथे जनजागरण समितीतर्फे जातीय सलोखा राखण्यासाठी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं जातीय सलोखा ऐक्य परिषद संपन्न झाली. याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मनोगतातून जातीय सलोखा ही काळाची गरज असल्याचे नमूद केले . बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राज्यभर निघत असलेल्या विविध समाजांच्या मोर्चांवर बोलताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक समाजातील तरुणांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. रवींद्र जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोर्चाच्या निमित्ताने कोणत्याही एका समाजाला टार्गेट करू नये, असे सांगितले. या परिषदेचे संयोजन लासलगाव रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामनाथ शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, राजाभाऊ आहिरे, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, संजय कासट, पंकज पारख,गुणवंत होळकर, रवि होळकर, सतीश पवार, मोसीन पठाण, डॉ. अमोल शेजवळ, प्रा. बगाडे, महेश बाफना, फिरोज मोमीन, संजय गायकवाड, अर्चना दरगुडे, सागर अहिरे, सोनू शेजवळ, कैलास केदारे, सर्जेराव वाघ आदि उपस्थित होते.