शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:17 IST

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.

ठळक मुद्देखाद्यपदार्थ व वस्तू : मालगाव येथे वाटप

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दोन पिकअपमध्ये खाद्यपदार्थ व भाजीपाला सांगली जिल्ह्यातील मालगाव येथे पाठवण्यात आला. रविवारी मालगाव येथील जि प प्राथमीक शाळा येथे असलेल्या पूरग्रस्तांना या मदतीचे वाटप करऱ्यात आले. या ठिकाणी अद्याप कोणतीही शासकीय मदत न पोहोचल्याने नागरिकांना ही मदत लाखमोलाची वाटली. या ग्रुपचे सूरज नाईक, शैलेश भोर व बापू धरम यांच्या संकल्पनेतून निधी जमा करून मदत पाठविण्यात आली.यामध्ये ७०० किलो तांदूळ,७०० किलो गव्हाचे पीठ,१२०० बिस्कीट पुडे, ५० कॅरेट केळी, पन्नास पोती भत्ता,५००० बिसलेरी पाणी बाटल्या, तीन पोती फ्लॉवर, तीन पोती कोबी, २०० किलो मिरच्या, तीनशे किलो बटाटे असे साहित्य होते.या मोहिमेत सूरज नाईक, शैलेश भोर, बापू धरम ,राहुल शेजवळ मच्छिंद्र काळे, पप्पू मोमीन, विनोद ठोंबरे ,संदीप आहेर, संजय व्हलगडे, दीपक केदारे, संदीप उगलमुगले, विठ्ठल न्याहारकर, सोपान विसे अमोल काळे, बापू डांगे ,सुदर्शन तीपायले ,अक्षय जगताप, दशरथ राजोळे ,रेवणनाथ गरड ,विलास नेवगे ,मयूर शिरसाट, हर्षद बंद्रे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSangli Floodसांगली पूर