शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:46 IST

भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले.

ठळक मुद्देलघु-मध्यम उद्योगाचा जी़डीपीत ३० टक्के वाटालघु उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणात ग्राहक असून, या सर्वांच्या गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. उंटवाडीतील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रविवारी (दि.५) जागतिक गुंतवणूकदार सप्ताहानिमित्त बदलत्या अर्थकारणातील गुंतवणुकीच्या संधी या विषयावर ते बोलत होते. राजेश तांबे म्हणाले, महागाई वाढत असताना उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. परंतु गुंतवणुकीच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ नये, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठी गुंतवणूक करताना प्रलोभणांना बळी न पडता किंवा दुसऱ्यांचे अंधानुकरण न करता बदलते तंत्रज्ञान आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादनांना प्राधान्य देणाºया कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सीडीएसएलचे (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड)चे अजित मंजुरे यांनी अर्थसाक्षरतेविषयक राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांविषयीची माहिती दिली. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रादेशिक सचिव संजय मोरे यांनी केले. यावेळी महेश सावरीकर, प्रवीण काकड, झाकीर मन्सुरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना जांगडा यांनी केले. प्रा. दीपाली चांडक यांनी आभार मानले. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNashikनाशिकInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसाय