शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

शेतकरी हिताविरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सटाणा : किसान क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST

केंद्र शासनाने केलेले तीन कृषी विधेयक कायदे शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहेत. ते तिन्ही विधेयक कायदे तत्काळ रद्द करावेत, हमीभावासाठी कायदा ...

केंद्र शासनाने केलेले तीन कृषी विधेयक कायदे शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहेत. ते तिन्ही विधेयक कायदे तत्काळ रद्द करावेत, हमीभावासाठी कायदा करावा, वीज विधेयक मागे घ्यावे या मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधात देशातील शेतकर्‍यांनी नवी दिल्ली येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. हे नवे कृषी कायदे शेतकरी हिताविरोधी असून, त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसायाचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल. शेतकरी देशोधडीला लागतील. त्यामुळे शेतकर्‍यांचा या कायद्यांना विरोध आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्‍यांशी केंद्र शासनाने चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शेतकरी क्रांती मोर्चाचे नेते आणि नाशिक जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. पंडितराव भदाणे, नाना भामरे, जिभाऊ निकम, कौतिक निकम, नंदकुमार देवरे, मनोहर निकम, संदीप बागुल, दौलत सोनवणे, ॲड. प्रणव भामरे, ॲड.नीलेश डांगरे, ॲड. शोनकुमार देवरे, किशोर राणे, विजय अहिरे, महेंद्र निकम, गोविंद निकम, भगवान पिंपळसे, दिलीप निकम, दादाजी निकम आदी उपस्थित होते.

===Photopath===

031220\03nsk_21_03122020_13.jpg

===Caption===

 केंद्र शासनाच्या अन्यायकारक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ नायब तहसिलदार डी. के.बहिरम यांना निवेदन देताना ॲड. पंडितराव भदाणे, नाना भामरे, कौतिक निकम, जिभाऊ निकम आदि.०३ सटाणा १