शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:33 IST

सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये समाधान । गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.येत्या वर्षभरात आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावात विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावाची निवड व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरपंच दगू चव्हाणके, उपसरपंच प्रभाकर चव्हाणके, सुदर्शन राष्टÑ निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके, प्रमोद चव्हाणके, संपत चव्हाणके, मोहन चव्हाणके, संजय चव्हाणके, नानासाहेब चव्हाणके, रामदास चव्हाणके, सुदाम चव्हाणके, नवनाथ चव्हाणके, दीपक साळवे, बाबूराव कांडेकर, दीपक चव्हाणके, किरण कांडेकर, अशोक शिरोळे, दत्तू चव्हाणके, सुनंदा चव्हाणके, स्मिता चव्हाणके, सपना घुले, नवनाथ घुले, शीला साळवे, कल्पना चव्हाणके आदींनी खासदार गोडसे यांच्याकडे साकडे घातले होते.कीर्तांगळीकरांच्या भावना लक्षात घेऊन गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात संसद आदर्श गाव योजनेसाठी कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. याविषयाचे पत्र गोडसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहे. विविध योजनांतून होणार विकासयामुळे गावात देवस्थान असलेल्या संत हरिबाबा देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार असून, शाळेचे डिजिटलायझेशन, अंतर्गत रस्ते, दशक्रिया विधी मंडप, पथदीप, आरोग्य तसेच कृषी योजना राबविण्यात येणार आहे. नदी घाटाचा कायापालट होणार असून, गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार आहे. गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात आदर्श ग्राम योजनेत कीर्तांगळी गावाचा समावेश केल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.