शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

खरवंडी गावकर्‍यांचा उपक्रम; तळ्यातील गाळ काढला

By admin | Updated: June 1, 2014 00:47 IST

येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्‍या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.

येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्‍या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.गेल्या तीन महिन्यापासून खरवंडी येथील मच्छिंद्र थोरात, विनायक थोरात, गोरख थोरात यांनी येथील तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केले व तळ्याचा गाळ काढल्याने साठवण क्षमता वाढली. असेच प्रयोग देवदरी व अंगुलगाव या गावातही करण्यात आले. यापूर्वी या गावांमध्ये फेब्रुवारीतच टँकरने पाणी पुरवावे लागत होते. पण या प्रयोगामुळे मेअखेरही फारशी पाणीटंचाई या गावांना भासत नसल्याने जिल्हा पंचायत सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.अहल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त खरवंडी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहल्याबाईंना तत्कालीन परिस्थितीत पाण्याचे नियोजन किती सुरेख पद्धतीने केले होते. तो आदर्श घेण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. सरपंच तुकाराम घायवट, भागीनाथ मोरे यांच्यासह शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.इन्फोगावतळ्याचे गाळ काढण्याचे उपक्रम प्रत्येक गावाने हाती घ्यावे, तळ्याची पाणी साठवण क्षमताही वाढते. सुपीक गाळ जमिनीत टाकला तर जमीनही सुपीक होते. असा दुहेरी फायदा कित्येक वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला सांगितला. त्याचा कित्ता गिरविण्याची गरज आहे. टँकरमुक्त गांव करण्यासाठी ही योजना फलदायी आहे.- शेतकरी, खरवंडी