शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

खरवंडी गावकर्‍यांचा उपक्रम; तळ्यातील गाळ काढला

By admin | Updated: June 1, 2014 00:47 IST

येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्‍या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.

येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्‍या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.गेल्या तीन महिन्यापासून खरवंडी येथील मच्छिंद्र थोरात, विनायक थोरात, गोरख थोरात यांनी येथील तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केले व तळ्याचा गाळ काढल्याने साठवण क्षमता वाढली. असेच प्रयोग देवदरी व अंगुलगाव या गावातही करण्यात आले. यापूर्वी या गावांमध्ये फेब्रुवारीतच टँकरने पाणी पुरवावे लागत होते. पण या प्रयोगामुळे मेअखेरही फारशी पाणीटंचाई या गावांना भासत नसल्याने जिल्हा पंचायत सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.अहल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त खरवंडी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहल्याबाईंना तत्कालीन परिस्थितीत पाण्याचे नियोजन किती सुरेख पद्धतीने केले होते. तो आदर्श घेण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. सरपंच तुकाराम घायवट, भागीनाथ मोरे यांच्यासह शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.इन्फोगावतळ्याचे गाळ काढण्याचे उपक्रम प्रत्येक गावाने हाती घ्यावे, तळ्याची पाणी साठवण क्षमताही वाढते. सुपीक गाळ जमिनीत टाकला तर जमीनही सुपीक होते. असा दुहेरी फायदा कित्येक वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला सांगितला. त्याचा कित्ता गिरविण्याची गरज आहे. टँकरमुक्त गांव करण्यासाठी ही योजना फलदायी आहे.- शेतकरी, खरवंडी