शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

तरसाळी ग्रामपंचायतीत सत्तेच्या चाव्या‘समर्थ’च्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 5:53 PM

वीरगाव : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या, तर विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्दे सत्ताधारी गटाला बहुमत; बंडूबाबा पॅनलला तीन जागा

येथील ग्रामपंचायतीची सत्ता वर्षानुवर्षे एका विशिष्ट गटाच्या हातातच राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी लखन पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळविले होते. यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पवार यांचे सत्ताधारी पॅनल पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले होते. विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलने सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र मतदारांनी सलग दुसऱ्यांदा पवार यांच्या सत्ताधारी गटाच्या हातीच सत्तेची चावी दिली. विजयी झालेल्या उमेदवार (कंसात मिळालेली मते) असे- वॉर्ड क्र. १ मधून दीपक रौंदळ (२७०), अर्चना रौंदळ (२८७), अनिता रौंदळ (२७१) वॉर्ड क्र. २ मध्ये लखन पवार (१८७), काळू पिंपळसे (१८४), निंबाबाई माळी (बिनविरोध), तर वॉर्ड क्र. ३ मध्ये नामदेव बोरसे (३३२), कमल गांगुर्डे (३१६), मंगल मोहन (३१२) यांचा समावेश आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला वॉर्ड क्र. १ मधील तीनही जागा मिळाल्या तर सत्ताधारी गटाला वॉर्ड क्र. २ व ३ मधील प्रत्येकी तीन अशा सहा जागा मिळाल्या.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत