शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार

By संजय पाठक | Updated: August 17, 2020 01:22 IST

शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देगोंधळ कायम : मनपाचे पाच कोटी जलसंपदाकडे पडून

नाशिक : शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणताही करार झाला नसला तरी प्रकल्पग्रस्तांचे महापालिकेच्या सेवेतच पुनर्वसन करण्याचे जलसंपदा विभागाचे प्रयत्न मात्र कायम आहे.नाशिक महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली मात्र पहिल्याच वर्षी जिल्ह्णात मोठा दुष्काळ पडला पाऊसच होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणामधील साठा आटला होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील साठा तळापर्यंत गेल्याने खळबळ उडाली होती. धरणातील गाळा मध्ये पंप बसवून पाणी उपसा करण्यात आला आणि हे पाणी कालव्यात सोडून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला शहराची ही स्थिती लक्षात आल्यानंतर भविष्यात असे संकट उद्भवू नये यासाठी तत्कालीन महापौर (कै.) शांतारामबापू वावरे आणि अन्य लोकप्रतिनिधींनी गंगापूर धरणाला पूरक असे कश्यपी धरण बांधण्यासाठी पुढाकार घेतला.कश्यपी धरण बांधण्यासाठी दिलेल्या पाच कोटी रुपयांचे पुढे काय होणार याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र जलसंपदा विभाग हा प्रश्न टाळत आहे. महापालिकेच्या वतीने धरण बांधण्यात आर्थिक सहभाग दिल्याचे निमित्त करून जलसंपदा विभागाने आधी २४ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरी देण्यास भाग पाडले आणि आता ३६ प्रकल्पग्रस्तांना अशाप्रकारे सेवेत घेण्यासाठी दबाव वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण