शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

२८ वर्षांपासून रखडला कश्यपी धरणाचा करार

By संजय पाठक | Updated: August 17, 2020 01:22 IST

शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देगोंधळ कायम : मनपाचे पाच कोटी जलसंपदाकडे पडून

नाशिक : शहराला जाणाऱ्या जाणवणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच कश्यपी धरण बांधण्याचा घाट घालण्यात आला मात्र हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकेचे पाच कोटी रुपये गेल्या 28 वर्षांपासून जलसंपदा विभागाकडे पडून आहेत. इतकेच नव्हे तर या कालावधीत महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात करार देखील झालेला नाही त्यामुळे लाल फितीचा कारभार उजेडात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणताही करार झाला नसला तरी प्रकल्पग्रस्तांचे महापालिकेच्या सेवेतच पुनर्वसन करण्याचे जलसंपदा विभागाचे प्रयत्न मात्र कायम आहे.नाशिक महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली मात्र पहिल्याच वर्षी जिल्ह्णात मोठा दुष्काळ पडला पाऊसच होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणामधील साठा आटला होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील साठा तळापर्यंत गेल्याने खळबळ उडाली होती. धरणातील गाळा मध्ये पंप बसवून पाणी उपसा करण्यात आला आणि हे पाणी कालव्यात सोडून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला शहराची ही स्थिती लक्षात आल्यानंतर भविष्यात असे संकट उद्भवू नये यासाठी तत्कालीन महापौर (कै.) शांतारामबापू वावरे आणि अन्य लोकप्रतिनिधींनी गंगापूर धरणाला पूरक असे कश्यपी धरण बांधण्यासाठी पुढाकार घेतला.कश्यपी धरण बांधण्यासाठी दिलेल्या पाच कोटी रुपयांचे पुढे काय होणार याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र जलसंपदा विभाग हा प्रश्न टाळत आहे. महापालिकेच्या वतीने धरण बांधण्यात आर्थिक सहभाग दिल्याचे निमित्त करून जलसंपदा विभागाने आधी २४ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरी देण्यास भाग पाडले आणि आता ३६ प्रकल्पग्रस्तांना अशाप्रकारे सेवेत घेण्यासाठी दबाव वाढला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण