शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिंडोरीत काश्मीरप्रश्नी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:40 IST

दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला.

दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत, मिठाई वाटण्यात आली.केंद्र शासनाने जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेश घोषित करत लडाखला देखील वेगळे केले, भाजपा सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिंडोरीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.या वेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, रणजित देशमुख, नगरसेवक निलेश गायकवाड, संपतराव पिंगळ, संतोष मुरकुटे, दत्ता जाधव, तुषार घोरपडे, गणेश देशमुख, भास्कर कराटे, विक्र म राजे, सुनिल चौगुले, भिकन मुरकुटे, धीरज चव्हाण, महेश घाडगे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक