शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कळवण पंचायत समिती सभापतिपदी साबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:18 IST

कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.

ठळक मुद्देकळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.

कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे.कळवण पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे यांनी आवर्तन पद्धतीने सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने पंचायत समिती सभापतीपदासाठी तहसीलदार बी. ए. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात निवडणुक घेण्यात आली. सभापतीपदासाठी साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बी एस कापसे यांनी केली. फेब्रुवारी २०१७ मध्ये कळवण पंचायत समितीची निवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एकहाती सत्ता काबीज केली होती. तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या होत्या. सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने अभोणा गणातील सदस्य साबळे यांना सभापतीपदाची संधी मिळाली.सभापती निवडीप्रसंगी सभागृहात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते यशवंत गवळी, जिल्हा बॅक संचालक धनंजय पवार, उपसभापती पल्लवी देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माजी सभापती केदा ठाकरे, लालाजी जाधव, आशाताई पवार, विजय शिरसाठ, मिनाक्षी चौरे,सौ मनीषा पवार, संदीप वाघ, रामा पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरजेचे राजकारणकळवण पंचायत समतिीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर काँग्रेसचे २ पंचायत समिती सदस्य असून बहुमत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहे अशी राजकीय परिस्थिती असतांना जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आघाडी धर्म पाळून पंचायत समिती सभापतीपदावर काँग्रेसचे जगन साबळे यांची वर्णी लावली.उपसभापतीपदावर सध्या काँग्रेसच्या पल्लवी देवरे विराजमान असून सभापती व उपसभापतीपदावर काँग्रेसला संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेचे राजकारण केल्याचे बोलले जात आहे.