शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

बर्डेवाडीकरांना पाणी पाजण्यासाठी सरसावले कळसुबाई मित्र मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:11 IST

इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले होते. महिलांचे हाल पाहून महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे आणि कळसुबाई मित्र मंडळाने बर्डेवाडीकरांना पाण्यासाठी टाक्यांची मदत केली.

ठळक मुद्देआदिवासी महिलानी समाधान व्यक्त केले.

इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले होते. महिलांचे हाल पाहून महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे आणि कळसुबाई मित्र मंडळाने बर्डेवाडीकरांना पाण्यासाठी टाक्यांची मदत केली.राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार आगामी काळात कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी भक्कम पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान पाण्यासाठी साठवणुकीची टाकी मदत म्हणून मिळाल्याने आदिवासी महिलानी समाधान व्यक्त केले.भगीरथ मराडे यांच्या कळसुबाई मित्रमंडळाच्या कार्यकत्यांनी बर्डेवाडीत जाऊन पाणीटंचाईवर काय उपाययोजना करता येतील ह्याची सविस्तर माहिती घेतली. टँकर आणि बाहेरून आणण्यात येणारे पाणी साठवण्यासाठी गावाला टाक्यांची गरज होती. नागरिकांशी चर्चा केल्यानंतर२ हजार लिटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या मदत म्हणून देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त बर्डेवाडीला भक्कम आधार देण्याचे कार्य महाराष्ट्र नविनर्माण सेना आण िकळसुबाई मित्र मंडळाने केले. आगामी काळात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कार्यरत राहू असे पदाधिकार्यांनी सांगितले.