शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

जंक फूडचे आकर्षण चिंताजनक :  पल्लवी दराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:08 IST

प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे.

नाशिक : प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे. जंक फूडच्या वाढत्या आकर्षणाविषयीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.अन्न व औषध विभागातर्फे सोमवारी (दि.९) मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आहारतज्ज्ञ मयुरी जोशी, औषधे सह आयुक्त दुष्यंत भामरे, अपर्णा फरांदे आदी उपस्थित होते.मुलांना उपलब्ध होणारे अन्नपदार्थ हे पौष्टिक व सुरक्षित असतीलच याची हमी नसते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे काही भागांत कुपोषणाची तर काही भागांत लठ्ठपणाची समस्या उद्भवते. असे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सोसायटी फॉर प्रिव्हेशन आॅफ हायपरटेंशन अ‍ॅण्ड डायबेटस (इंडिया)चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र आगरकर यांनी जंक फूडचे धोके अधोरेखीत केले. सहायक आयुक्त प्रशांत उमराणी व अन्नसुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर सांळुके यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, पल्लवी दराडे यांच्या हस्ते याप्रसंगी पूर्वीचा मेनू बदलून आरोग्यदायी मेनू तयार करणाºया शाळा, महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक