शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

१ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:24 IST

नाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देतंत्रशिक्षण प्रवेशाची कसोटी । देशभरातून साडेआठ लाख विद्यार्थी होणार प्रविष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.एनटीएकडून जेईई मेन २०२०चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी मोड)होणार आहे. बीटेक/ बीई आणि बीआर्कसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा होणार असून, बीटेक / बीईसाठी देशभरात ६०५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्क व बीप्लॅनिंगसाठी देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रे आहेत. भारतात एकूण २२४ शहरांमध्ये आणि परदेशातील आठ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन परीक्षार्थींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार असून, परीक्षामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा सभागृहात हात स्वच्छ तसेच निर्जंतुक केल्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जागा पूर्ण निर्जंतुक करण्यात येईल. त्यात वर्क स्टेशन, कीबोर्ड, बसण्याची जागा याचाही समवेश असून, हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर परीक्षा केंद्रात तसेच परीक्षा होणाºया हॉलमध्ये उपलब्ध असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मास्क परिधान केला असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश असेल, त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझरही घेऊन यावे लागणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी