शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याच्या उत्सवावरच विघ्न आणणे दुर्दैवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

गणेशोत्सव यंदा १० ते १९ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. त्यामुळे अजून उत्सवाला प्रदीर्घ कालावधी आहे. मात्र, राज्यस्तरावर कार्यरत असणाऱ्या गणेशोत्सव ...

गणेशोत्सव यंदा १० ते १९ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. त्यामुळे अजून उत्सवाला प्रदीर्घ कालावधी आहे. मात्र, राज्यस्तरावर कार्यरत असणाऱ्या गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी किंवा अन्य कोणत्याही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चादेखील न करता शासनाने हा निर्णय लादणे अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे सर्व पक्षांच्या बैठका, मेळावे, नेत्यांचे वाढदिवस जोरात सुरू आहेत. तिथे तुडुंब गर्दी झालेली शासनाला चालते. मदिरालये, बाजारांतील गर्दी कायम आहे. मात्र, केवळ धार्मिक सण, उत्सव, मंदिरे यांच्यावरच निर्बंध घालायचे हेच या शासनाचे आतापर्यंतचे धोरण दिसून येत आहे. किमान पक्षी महामंडळाशी चर्चा केली असती तर काही मध्यम मार्ग निघू शकला असता. किमान प्रत्येक शहरातील जी जुनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, ज्यांना किमान काही विशिष्ट वर्षांची परंपरा आहे, अशा गणेशोत्सव मंडळांनादेखील सर्वप्रकारची दक्षता घेऊन गणेशोत्सव पार पाडणे शक्य झाले असते. कोरोनाकाळात बहुतांश नागरिकांच्या मनावर निराशेचे मळभ दाटून आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात चैतन्य पेरणारा, जनमानसांवरील विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याचा उत्सव नियंत्रित प्रमाणात साजरा झाला असता तरी समाजाला त्यांचे दु;ख विसरणे सोपे झाले असते. मात्र, या कशाचाच विचार न करता शासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या निर्णयाचा बहुतांश गणेशोत्सव मंडळे निषेधच करत आहेत. शासनाने त्यांच्या या निर्णयाचा फेरविचार करून सप्टेंबरमध्ये परिस्थिती पाहून मग निर्णय घ्यावा, असेही शुक्ल यांनी नमूद केले.

------------

(पान दोनसाठी मुलाखत )