शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कळविण्यात येते की, कार्यक्र माला येऊ नये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:35 IST

नायगाव : कोरोना.. कोरोना.. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने आज संपूर्ण जग भयभीत करून सोडले आहे. अशा या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे घरातील माणसे एकत्र आली असली तरी सुख आणि दु:खात येणाऱ्या माणसांनाच आता कार्याला न येण्याचे अनोखे आमंत्रण देण्याची वेळ कोरोनाने यजमानांवर आणली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धसका : सुख-दु:खाच्या कार्यक्र मासाठी असेही आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : कोरोना.. कोरोना.. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने आज संपूर्ण जग भयभीत करून सोडले आहे. अशा या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे घरातील माणसे एकत्र आली असली तरी सुख आणि दु:खात येणाऱ्या माणसांनाच आता कार्याला न येण्याचे अनोखे आमंत्रण देण्याची वेळ कोरोनाने यजमानांवर आणली आहे.संपूर्ण जगाला हादरून सोडणाºया कोरोना विषाणूने नागरिकांमध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे शासनाने संपूर्ण देशभर लॉकडाउन केले आहे.या लॉकडाउनने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनाही चार भिंतीच्या आत थांबण्यास भाग पाडले आहे. हे सर्वांना कठीण वाटत असले तरी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. कोरोनाच्या निमित्ताने आज कधी नव्हे एवढे दिवस घरातील सर्व सदस्य चोवीस तास आनंदात घालवत आहेत. असे असले तरी अंत्यविधी, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध व विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्र परिवार व आप्तेष्ट जमण्यासाठी निरोप किंवा आमंत्रण देण्याची प्रथा या कोरोनामुळे खंडित झाली आहे.या संसर्गजन्य रोगामुळे व संचारबंदी कायद्यामुळे सध्या या सर्वच सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना भाऊबंद सोडून कोणीही उपस्थित राहू नये, असे मेसेज व निरोप देण्याची पद्धत सध्या सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्वच कार्यक्रम अतिशय अल्पनागरिकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.अन्नपाण्याची थांबली नासाडी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे पेट्रोल, अन्न व पाण्याच्या होणाºया नासाडीला नक्कीच ब्रेक लागल्याची सुखद चर्चाही ऐकायला येत आहे. त्यामुळे कोरोनाचे विघ्न दूर झाल्यानंतरही सर्वच कार्यक्र म असेच साजरे करण्यात काय हरकत आहे, असा सूर सोशल मीडियातून निघतो आहे.

टॅग्स :MobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप