शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य : प्रकाश होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:15 IST

समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले आहे.

नाशिक : समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले आहे.रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था सेवकांच्या काव्यसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सेवक संचालक नानासाहेब दाते, गुलाब भामरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी.डी. शिंदे आदी उपस्थित होते. प्रकाश होळकर म्हणाले, कविता ही दु:खाच्या जाणिवेचे माध्यम असून, वेगवेगळ्या विषयांवर कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करता येते. या काव्यसंमेलनात संस्थेमधील ३५ शिक्षक कवींनी सहभाग नोंदवला.होळकर यांनी त्यांच्या कविता, चित्रपटातील गाणी, लावणीचा प्रवासही उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. दरम्यान, उपस्थित कवींनी आई, परिवर्तन, स्त्री, स्वातंत्र्य, ताई, ग्रामीण जीवन, सौभाग्याचं लेणं, मविप्र ज्ञानविश्व, शेतकरी बाप, प्रेम आदी विविध विषयांवर काव्यरचनांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Nashikनाशिक