शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य : प्रकाश होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:15 IST

समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले आहे.

नाशिक : समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले आहे.रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था सेवकांच्या काव्यसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सेवक संचालक नानासाहेब दाते, गुलाब भामरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी.डी. शिंदे आदी उपस्थित होते. प्रकाश होळकर म्हणाले, कविता ही दु:खाच्या जाणिवेचे माध्यम असून, वेगवेगळ्या विषयांवर कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करता येते. या काव्यसंमेलनात संस्थेमधील ३५ शिक्षक कवींनी सहभाग नोंदवला.होळकर यांनी त्यांच्या कविता, चित्रपटातील गाणी, लावणीचा प्रवासही उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. दरम्यान, उपस्थित कवींनी आई, परिवर्तन, स्त्री, स्वातंत्र्य, ताई, ग्रामीण जीवन, सौभाग्याचं लेणं, मविप्र ज्ञानविश्व, शेतकरी बाप, प्रेम आदी विविध विषयांवर काव्यरचनांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Nashikनाशिक