शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

गावी जाण्यासाठी मजुरांना तहसीलदारांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:29 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यासत्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदारांकडे आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने नावनोंदणी केलेल्या परराज्यातील नागरिकांनाच या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत अजूनही अनेक परप्रांतीयांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी नावे नोंदणीला सुरुवातही केलेली आहे. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांनी आपल्या तालुक्यातच नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी झालेल्या आणि ज्यांच्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे अशा तालुक्यांतून परप्रांतीय प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचविले जाते.----------------------------------एसएमएसद्वारे माहितीसदर संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आणि आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाºया परप्रांतीय प्रवाशांसाठी असून त्यांनी सदर प्रक्रिया जाणून घेऊन तहसीलदारांकडे आपल्या नावाची आॅनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी झालेल्यांना त्यांच्या परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे दिली जाते. ज्यादिवशी रेल्वे उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना बसद्वारे स्टेशनवर आणि तेथून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्याची सुविधा दिली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक