शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

गावी जाण्यासाठी मजुरांना तहसीलदारांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:29 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यासत्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदारांकडे आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने नावनोंदणी केलेल्या परराज्यातील नागरिकांनाच या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत अजूनही अनेक परप्रांतीयांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी नावे नोंदणीला सुरुवातही केलेली आहे. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांनी आपल्या तालुक्यातच नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी झालेल्या आणि ज्यांच्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे अशा तालुक्यांतून परप्रांतीय प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचविले जाते.----------------------------------एसएमएसद्वारे माहितीसदर संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आणि आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाºया परप्रांतीय प्रवाशांसाठी असून त्यांनी सदर प्रक्रिया जाणून घेऊन तहसीलदारांकडे आपल्या नावाची आॅनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी झालेल्यांना त्यांच्या परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे दिली जाते. ज्यादिवशी रेल्वे उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना बसद्वारे स्टेशनवर आणि तेथून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्याची सुविधा दिली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक