शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाण्यासाठी मजुरांना तहसीलदारांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:29 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यासत्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदारांकडे आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने नावनोंदणी केलेल्या परराज्यातील नागरिकांनाच या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत अजूनही अनेक परप्रांतीयांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी नावे नोंदणीला सुरुवातही केलेली आहे. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांनी आपल्या तालुक्यातच नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी झालेल्या आणि ज्यांच्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे अशा तालुक्यांतून परप्रांतीय प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचविले जाते.----------------------------------एसएमएसद्वारे माहितीसदर संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आणि आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाºया परप्रांतीय प्रवाशांसाठी असून त्यांनी सदर प्रक्रिया जाणून घेऊन तहसीलदारांकडे आपल्या नावाची आॅनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी झालेल्यांना त्यांच्या परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे दिली जाते. ज्यादिवशी रेल्वे उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना बसद्वारे स्टेशनवर आणि तेथून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्याची सुविधा दिली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक