शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

संविधानाची प्रत जाळणाऱ्यांना अटक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:45 IST

दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाºयांना त्वरित अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया गवई गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाºयांना त्वरित अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया गवई गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना रिपाइं गवई गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान जाळणाºया समाजकंटकांवर देशद्रोह व अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा. तसेच या घटनेची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष भारत पुजारी, राजाभाऊ गांगुर्डे, चंदुशेठ खोब्रागडे, प्रकाश वाजपेयी आदींच्या सह्या आहेत.  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संविधान जाळणाºया देशद्रोह्यांना अटक करून कारवाई करावी. निवेदनावर सागर शिरसाठ, आकाश साळवे, विजय गांगुर्डे, विक्रम दुसाने, सौरभ आहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक