शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

ग्रामीण भागात कर्ज वसुलीसाठी खाजगी कंपन्यांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:37 IST

नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देछुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी

नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.नामपूर परिसरातील तसेच काटवन परिसरात गेल्या पाच वर्षांपासून कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्यांनी छोटे व्यावसायिक, महिला आदींना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला आहे. व्याज तसेच छुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी काही कर्जदारांनी केल्या आहे. मजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे हाल झाले. व्यवसाय, मजुरी बंद झाल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून कोरोनाशी लढा दिला. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, मात्र कर्ज घेतलेल्या खाजगी कंपन्या यात बचत गट, पतसंस्था, फायनांन्स कंपन्यांनी वसुलीचा धडाका सुरु केल्याने ग्रामीण भागात सर्व सामान्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्यांना खाजगी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था वसुलीच्या नावाखाली व्यापार करत आहेत. अशातून सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. कर्ज वसुली त्वरित थांबली पाहिजे. खाजगी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांना सरकारने निर्देश देऊन वसुली थांबवावी.- सचिन अहिरराव, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.

टॅग्स :bankबँकSocialसामाजिक