शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्जावर व्याज आकारणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:26 IST

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकºयांच्या मध्यम मुदत पीककर्ज खात्यावर दि. १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत रकमेवर शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असा शासन निर्णय झाला आहे.

देवळा : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी २०१७ या योजनेतील कर्जमाफी व एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकºयांच्या मध्यम मुदत पीककर्ज खात्यावर दि. १ आॅगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत रकमेवर शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असा शासन निर्णय झाला आहे. शासनाने असे निर्देश संबंधित बँका व संस्थांना देण्यात आले असल्याची माहिती देवळ्याचे सहायक निबंधक संजय गिते यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू असून, पात्र शेतकºयांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजनेमधून कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. १ जिल्हा बँक व सहकारी सोसायटीमार्फत पात्र शेतकºयांच्या थकीत रकमेवर १ आॅगस्ट २०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारणी करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे थकीत कर्ज व व्याजाची एकूण रक्कम दीड लाख रुपयांच्या आत असूनही या रकमेवर १ आॅगस्टपासून ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा बँक व सहकारी सोसायटी व्याज आकारणी करत होती. २ यामुळे योजनेतील दीड लाखाच्या आतील पात्र लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दीड लाखाच्या आत थकीत कर्जाची एकूण रक्कम असल्यामुळे व्याज आकारणी अन्यायकारक असल्याची शेतकºयांमध्ये भावना निर्माण झाली होती. ही व्याज आकारणी करू नये अशी या शेतकºयांची मागणी होती. योजनेचा लाभ घेण्याच्या आशेने अनेक शेतकºयांनी व्याजाचा भरणा संस्थेकडे करून कर्जमाफी मिळवली; परंतु अशा व्याज आकारणीमुळे सदर योजनेतील पात्र लाभार्थींचे कर्ज खाते कर्जमाफी मिळूनही निरंक झाले नाही.दीड लाखांची अटशासन निर्णयानुसार बॅँक व सहकारी संस्थांनी ही व्याज आकारणी करू नये, असे निर्देश देण्यात आल्यामुळे कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. ज्या बँकांनी व संस्थांनी पात्र शेतकºयांकडून व्याज वसूल केले त्यांना ही व्याजाची रक्कम ज्या शेतकºयांचे कर्ज दीड लाख रुपयांच्या आत आहे त्यांना परत करावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक