शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय !

By धनंजय रिसोडकर | Updated: October 19, 2023 16:12 IST

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते.

धनंजय रिसोडकर  / नाशिकनाशिक : जळगावातील एम. जे. कॉलेजमध्ये झालेल्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिक शहरातून गेलेल्या आणि स्पर्धेत सर्वोत्तम सादरीकरण करून अधिक गुण मिळालेल्या खेळाडूंना डावलून अनधिकृत पंचांच्या नात्यागोत्यातील खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे प्रदान करण्यात आली. तर ज्यांनी सर्वोत्तम सेटचे सादरीकरण केले, त्यांना स्पर्धेबाहेर काढण्यात आले. त्याबद्दल जळगावच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवत तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने जिल्हा मल्लखांब असोसिएशनसह मल्लखांबपटूंसह पालकांनी नाशिकच्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांसह, क्रीडा सचिव आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवत दाद मागण्यात आली आहे.

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. या बाबतीत नियमानुसार रक्ताच्या नात्यातील खेळाडू खेळत असल्यास तिथे संबंधित पंचाला पंच म्हणून कर्तव्य करण्याची परवानगी नसते. मात्र, जळगावच्या स्पर्धेत पंचाच्या नात्यातील खेळाडूंना खेळवून तसेच त्यांचे सादरीकरण अत्यंत सर्वसाधारण असल्याने कमी गुण मिळाले असतानाही त्यांना विजयी घोषित करण्याची कामगिरी करण्यात आली. गत काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत असल्यानेच नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह पालकांकडून याप्रकरणी आक्रमक भूमिका स्वीकारत क्रीडा विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांसह थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच त्याबाबत दाद मागण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक