शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:32 IST

अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या शेतजमिनी देणाºया शेतकºयांवर अन्याय झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, आंदोलन करूनही या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही. यासंबंधी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक : अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या शेतजमिनी देणाºया शेतकºयांवर अन्याय झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, आंदोलन करूनही या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही. यासंबंधी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, अंबड, चुंचाळे, पाथर्डी, सातपूर गावाचे स्थानिक रहिवासी गेल्या ४० वर्षांपासून आपल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीवर शेती करीत होते. परंतु या शेतजमिनी संपादित करण्यात येऊन त्यावर अंबड औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली. या शेतजमिनी अधिग्रहित करताना शेतकºयांना बाजारमूल्यापेक्षा अधिक मोबदला देऊ, कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेऊ अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत या शेतकºयांना जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नसून, मुलांना नोकरी मिळालेली नाही. भूखंड-देखील मिळालेला नाही. इ.स. १९७२ पासून सदर शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याविरुद्ध प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीने आवाज उठविला असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर साहेबराव दातीर, बाजीराव दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, शांताराम फडोळ, भरत अहेर, सुनील दातीर आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी