शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कृषी संजीवनी योजनेला कळवण विभागात सुरुवात

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

ग्राहकांकडे ३६ कोटी दहा लाख थकबाकी

कळवण : कृषी ग्राहकांवरील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्याकरिता कृषी संजीवनी योजना सुरु केली असून, ही योजना कळवण विभागात लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कळवण विभागातील शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे कळवण उपविभागाचे सहाय्यक अभियंता किरण जाधव यांनी केले आहे.कळवण व देवळा तालुक्यातील २५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असला तरी या वर्षी शेतकरी वर्गावर आलेल्या अस्मानी-सुलतानी संकटामुळे व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने या योजनेला शेतकरी वर्गाकङून कितपत प्रतिसाद मिळतो यावर योजनेचे कळवण विभागात भवितव्य अवलंबून आहे.योजनेमुळे विभागातील लाखो रुपयांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांनी त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या थकबाकीतील मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व थकीत व्याज व दंड माफ होणार आहे. तीन हप्त्यांत शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता वीस टक्के ३१ आॅगस्टपर्यंत दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत व उरलेली रक्कम ३१ आॅक्टोंबरपर्यंत भरायची आहे. कळवण व देवळा तालुक्यांतील कृषी ग्राहक २५ हजार ८४४ असून, त्यांच्याकडील थकबाकी ३६ कोटी दहा लाख रुपये आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एल.टी.ठाकूर यांनी केले आहे.(वार्ताहर)