शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाक्याने द्राक्ष कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:48 IST

खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.

ठळक मुद्देऔषध फवारणीमुळे खर्चात वाढ नागरिकांना हुडहुडी : पिकांनाही धोका

खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.थंडी, धुके, दैवर आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांसह कांदा पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने महागडी औषधांची फवारणी दिवस-रात्र करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे.उपलब्ध शेती मालाला भावनाही, शेतातील पिके औषध फवारणी करु नही येतील की नाही याबाबत शाशंका निर्माण झालेली आहे. वारंवार वातावरणातील बदल आण िवळव्याचा पाऊस यांमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि रोगांचा मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. मागील वर्षापासुन किटकनाशकांचा अधिक प्रमाणावर वापरांमुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर साचणाºया दविबंदुमुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे फवारणीसाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याने शेतकºयांपुढे चिंतेचे ढग दाटलेले आहेत.शेतकºयांच्या संकटात सतत वाढसद्या दिवस उगविल्यासोबत नवनवीन रोगराई आणि निसर्गाचे बदललेले रु प बघावयास मिळत आहे. कधी हवामानात बदल, कधी धुक, कधी दैवर, कधी पावसाची रिमझिम त्यातच गगनाला भिडलेले खते-औषधांच्या किमती, कोलमडलेले शेती मालाचे भाव यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडत आहे.द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यातील काही भागातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.द्राक्ष बागा वाचविण्यासाठीचे प्रयत्न....अतिथंडी, गारवारे, दवबींदु, ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर द्राक्षमण्यांना पाणी देणे, महागडी औषधे फवारणी, तापमान टिकविण्यासाठी द्राक्षबागांमध्ये धुर करणे, बागांवर कागद, साडी, अच्छादणे टाकली जात आहे. थंडीचा फायदा गव्हू, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांना होत आहे.धुक, थंडी, वारा, ढगाळ वातावरणामुळे पिक वाचिवण्यासाठी शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. त्यात पडणारा पाऊस या सर्व बदलांमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. सद्या बर्याच द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांच्या मण्यांमध्ये साखर उतरत आहे. त्यामुळे ते तडकण्याचे प्रमाणे वाढते आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.- वाल्मिक ठोंबरे, शेतकरी, रु ई.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी