शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

थंडीचा कडाक्याने द्राक्ष कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:48 IST

खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.

ठळक मुद्देऔषध फवारणीमुळे खर्चात वाढ नागरिकांना हुडहुडी : पिकांनाही धोका

खेडलेझुंगे : जिल्ह्यात गेल्या पंधारावाड्यापासुन थंडीचा कडाका कायम असुन नागरीकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष वकांदा उत्पादकांच्या चेर्यावर बारा वाडलेले आहे. मागील चार-पाच दिवसांपासुन परिसरात मोठ्या प्रमाणावर गार वारे वाहत आहे. त्यामुळे शेतकरी धास्ताला आहे. परिसरामध्ये वारंवार वातावरणातील होणार्या बदलामुळे पिक वाचिवणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.थंडी, धुके, दैवर आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांसह कांदा पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने महागडी औषधांची फवारणी दिवस-रात्र करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे.उपलब्ध शेती मालाला भावनाही, शेतातील पिके औषध फवारणी करु नही येतील की नाही याबाबत शाशंका निर्माण झालेली आहे. वारंवार वातावरणातील बदल आण िवळव्याचा पाऊस यांमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि रोगांचा मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. मागील वर्षापासुन किटकनाशकांचा अधिक प्रमाणावर वापरांमुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर साचणाºया दविबंदुमुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे फवारणीसाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याने शेतकºयांपुढे चिंतेचे ढग दाटलेले आहेत.शेतकºयांच्या संकटात सतत वाढसद्या दिवस उगविल्यासोबत नवनवीन रोगराई आणि निसर्गाचे बदललेले रु प बघावयास मिळत आहे. कधी हवामानात बदल, कधी धुक, कधी दैवर, कधी पावसाची रिमझिम त्यातच गगनाला भिडलेले खते-औषधांच्या किमती, कोलमडलेले शेती मालाचे भाव यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडत आहे.द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यातील काही भागातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.द्राक्ष बागा वाचविण्यासाठीचे प्रयत्न....अतिथंडी, गारवारे, दवबींदु, ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर द्राक्षमण्यांना पाणी देणे, महागडी औषधे फवारणी, तापमान टिकविण्यासाठी द्राक्षबागांमध्ये धुर करणे, बागांवर कागद, साडी, अच्छादणे टाकली जात आहे. थंडीचा फायदा गव्हू, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांना होत आहे.धुक, थंडी, वारा, ढगाळ वातावरणामुळे पिक वाचिवण्यासाठी शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. त्यात पडणारा पाऊस या सर्व बदलांमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. सद्या बर्याच द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांच्या मण्यांमध्ये साखर उतरत आहे. त्यामुळे ते तडकण्याचे प्रमाणे वाढते आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.- वाल्मिक ठोंबरे, शेतकरी, रु ई.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी