शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कादवा साखर कारखान्याची वाढली गाळपक्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:10 IST

श्रीराम शेटे : ३९ दिवसात ८५ हजार मे.टन गाळप

ठळक मुद्देमार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्टय समोर

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने जुनी मशिनरी बदलावताना अधिक क्षमतेची व अत्याधुनिक टाकल्याने कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून ३९ दिवसात ८५ हजार उसाचे गाळप होऊन ९३ हजार क्विंटल साखर निर्मिती झाल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कादवा कारखान्याला भेट देऊन शेटे यांच्याशी विविध प्रश्नांसंबंधी चर्चा केली. यावेळी शेटे यांनी कादवाच्या गेल्या तेरा वर्षातील वाटचाल सविस्तरपणे विशद करतानाच कमी दिवसात जास्त गाळप व्हावे यासाठी टप्प्याटप्प्याने दुरु स्ती करताना आधुनिकीकरण केल्याने गाळप कार्यक्षमता दुप्पट वाढली असल्याचे सांगितले. त्यामुळे वेळेत ऊस तोडणी होत कमी दिवसात जास्त गाळप होणार आहे. कादवाने ३९ दिवसात ८५ हजार ३९४ मे. टन उसाचे गाळप केले असून ९३ हजार १७५ क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी साखर उतारा ११.१८ टक्के इतका आहे. मार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवले आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी संचालक मंडळ गावोगाव ऊस विकास लागवड सभा घेत शेतकऱ्यांना आवाहन करत असल्याचेही शेटे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख,बबनराव जाधव ,माजी उपसभापती वसंतराव थेटे, विठ्ठलराव अपसुंदे, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, जि. प सदस्य भास्कर भगरे, माजी सभापती सदाशिव शेळके, लहानू पाटील, जीवन मोरे, गुलाब जाधव,संचालक दिनकर जाधव, त्र्यंबक संधान, बापू पडोळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक