शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ब्राह्मणगावी कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 13:49 IST

ब्राह्मणगाव : परिसरात कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.मधल्या काळात भाजीपाला पिकाच्या लागवडीत वाढ झाली होती मात्र भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करुन आता कांदा पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

कांदा पिकाचा उत्पादन खर्च वाढला असून यावर्षी मजुरांच्या दरामध्येही वाढ झाली आहे मात्र कांदा पीक हे शेतकऱ्यांचे आर्थिक आधाराचे पीक असल्याने कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अवकाळी पावसाने दोन वेळेस कांदा रोपांचे मोठे नुकसान केले तरीही शेतकऱ्यांनी उभारी घेत नवीन महागडी बियाणे उपलब्ध करीत कांदा रोपाचे जतन केले .मात्र दर आठ दहा दिवसात वातावरणात बदल घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून मार्ग काढावा लागत आहे. निसर्ग संकटात शेतकऱ्याने लाखोंचे नुकसान झाले असूनही शासनाकडून भरपाई मात्र तीन ते चार हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती