शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगावी कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 13:49 IST

ब्राह्मणगाव : परिसरात कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.मधल्या काळात भाजीपाला पिकाच्या लागवडीत वाढ झाली होती मात्र भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करुन आता कांदा पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

कांदा पिकाचा उत्पादन खर्च वाढला असून यावर्षी मजुरांच्या दरामध्येही वाढ झाली आहे मात्र कांदा पीक हे शेतकऱ्यांचे आर्थिक आधाराचे पीक असल्याने कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अवकाळी पावसाने दोन वेळेस कांदा रोपांचे मोठे नुकसान केले तरीही शेतकऱ्यांनी उभारी घेत नवीन महागडी बियाणे उपलब्ध करीत कांदा रोपाचे जतन केले .मात्र दर आठ दहा दिवसात वातावरणात बदल घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून मार्ग काढावा लागत आहे. निसर्ग संकटात शेतकऱ्याने लाखोंचे नुकसान झाले असूनही शासनाकडून भरपाई मात्र तीन ते चार हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती