शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

कृषी क्षेत्रातील बदलासाठी व्यावसायिक व्यवस्थापन अंगीकारणे महत्वाचे - अशोक दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 12:59 IST

दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आज शेतकरी संघटित होत आहे आणि त्यातून गावाचं चित्र बदलताना दिसत आहे, आणि ही नक्कीच सकारात्मक बाब असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय अवर्षण -प्रणवक्षेत्र प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक दलवाई यांनी सह्याद्री फार्म येथे भेट दिली असता केले. अमूलच्या उभारणीतून डॉ वर्गीस कुरियन यांनी केलेल्या दुधातील क्र ांतीची आठवण करताना त्यांनी याची पुनरावृती महाराष्ट्रात होण्यासाठी अशा प्रकारे पीकनिहाय नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नेतृत्व निर्माण झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या त्याचे व्यवस्थापन केले तरच अमूल सारखे अथवा सह्याद्री सारखे चांगले प्रकल्प उभे राहून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकत असल्याचे प्रतिपादन केले. डॉ कुरियन यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Nashikनाशिक