शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

कृषी क्षेत्रातील बदलासाठी व्यावसायिक व्यवस्थापन अंगीकारणे महत्वाचे - अशोक दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 12:59 IST

दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आज शेतकरी संघटित होत आहे आणि त्यातून गावाचं चित्र बदलताना दिसत आहे, आणि ही नक्कीच सकारात्मक बाब असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय अवर्षण -प्रणवक्षेत्र प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक दलवाई यांनी सह्याद्री फार्म येथे भेट दिली असता केले. अमूलच्या उभारणीतून डॉ वर्गीस कुरियन यांनी केलेल्या दुधातील क्र ांतीची आठवण करताना त्यांनी याची पुनरावृती महाराष्ट्रात होण्यासाठी अशा प्रकारे पीकनिहाय नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नेतृत्व निर्माण झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या त्याचे व्यवस्थापन केले तरच अमूल सारखे अथवा सह्याद्री सारखे चांगले प्रकल्प उभे राहून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकत असल्याचे प्रतिपादन केले. डॉ कुरियन यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Nashikनाशिक