शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:17 IST

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना : गावांच्या यात्रा रद्द; कोट्यवधींचा फटका

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रांची गजबज असते तसेच ग्रामीण भागांमध्ये शेतकरीवर्गही कामे उरकून सामाजिक व धार्मिक कामांमध्ये सहभाग घेत असतो; पण सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.या कोरोना व्हायरसचा फटका तमाशा कलावंत व फडमालकाला बसत असून, उपासमारीची वेळ आली आहे.लोकनाट्य तमाशा ही जिवंत कला आजही तग धरून आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे, मात्र व्याजाच्या पैशाने कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा स्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले असून, काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसºयापासून ते गुढीपाडव्यापर्यंत तिकिटावर खेळ चालतो; पण आता सध्याच्या दीड महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सीझन असतो. त्यामुळे उचललेले कर्ज कसे फेडायचे, तेव्हा शासनाने तात्काळ मदत घ्यावी नाहीतर पुढील वर्षी तमाशा फड उभे राहणार नाही.-मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ

टॅग्स :Nashikनाशिकnarayangaonनारायणगाव