शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

सिलिंडरच्या भाववाढीने गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 17:57 IST

निºहाळे : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर सध्यातरी ७५० रूपयांवर जाऊन धडकल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. या सिलेंडरसाठी पैसे जमवताना दमछाक होत असल्याने ग्रामीण भागात गॅस ऐवजी पुन्हा चूल आणि लाकडी सरपणाचा वापर होवू लागल्याचे चित्र आहे.

निºहाळे : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर सध्यातरी ७५० रूपयांवर जाऊन धडकल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. या सिलेंडरसाठी पैसे जमवताना दमछाक होत असल्याने ग्रामीण भागात गॅस ऐवजी पुन्हा चूल आणि लाकडी सरपणाचा वापर होवू लागल्याचे चित्र आहे.महिलांची चुल आणि धूर यापासून मुक्तता होण्यासाठी केंद्र शासनाने ‘उज्वला गॅस योजना’ अस्तित्वात आणली. या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. प्रारंभी श्रीमंत व मध्यम वर्गीयांकडे असणारे गॅस सिलेंडर हळूहळू सर्वसामान्य नागरिकांच्या घरात पोहचले. मात्र, त्यानंतर झपाट्याने गॅस सिलिंडच्या किमती हळूहळू वाढविल्या गेल्या. आज एका गॅस सिलिंडरच्या टाकीसाठी ग्रामीण भागात साधारणपणे ७५० ते ८०० रूपये मोजावे लागतात. त्यामुळे रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुरांना गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही. उज्वला योजनेचा गॅस मिळाला परंतु गॅस सिलिंडर भरण्यासाठी पैसे आणयचे कोठून हा प्रश्न आ करून मजुर वर्गातील महिलांना सतावू लागला आहे. त्यामुळे दिवभर मजूरी करायची व सुट्टीच्या वेळेत रानातून सरपण गोळा करून त्यावरच स्वयंपाक करायचा ही जुनी पध्दत आता पुन्हा रूढ होवू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता पुन्हा चुली पेटविताना दिसत आहेत. एकूणच काळ बदलला, राहणीमान बदलले, स्वयंपाकाची भांडी बदलली परंतु वाढत्या गॅस सिलिंडरमुळे पुन्हा गृहिनींना जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे चुलीकडे वळावे लागले आहे. त्यामुळे सरपणाला व गोवऱ्यांनाही पुन्हा किंमत येणार आहे.गृहिनी घरखर्चातून बचत करून सिलिंंडरसाठी पैसे साठवून ठेवत होत्या. परंतु दुष्काळाच्या परिस्थितीत हाताला काम नसल्याने त्यांचा तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात आता महिला चुलीवरच स्वयंपाक करून लागल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शासनाने स्वयंपाकासाठी धुरमुक्त इंधन म्हणून गॅस सिलिंंडरवर सबसिडी देत त्याचा प्रचार व प्रसार केला. मात्र, दिवसागणिक गॅसचे वाढत जाणारे भाव यामुळे गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे आता चुलीवरच स्वयंपाक करण्याशिवाय गृहिणींकडे पर्यायच नाही. शासनाने गॅस सिलिंडरचे बाजारभाव कमी केले पाहिजे, अशी ग्रामीण महिलांची मागणी आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर