शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जलसंधारणमंत्र्यांचे वराती मागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:23 IST

दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याची बाब म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर झाल्यानंतर पाहणी : शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य

नाशिक : दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याची बाब म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याचे बोलले जात आहे.शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तीन तालुक्यांपैकी दोन तालुक्यांत सामान्य पीक परिस्थिती असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असताना त्याच तालुक्यांना शिंदे यांनी भेट दिल्यामुळे तर तेथील शेतकरीही बुचकळ्यात पडले आहेत.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्णातील पाच तालुक्यांना भेटी दिल्या, तर उर्वरित तीन तालुक्यांना जलसंधारणमंत्री राम शिंदे हे भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु शिंदे यांना कार्यबाहुल्यामुळे पाहणी दौºयासाठी वेळ मिळाला नाही. ज्या तीन तालुक्यांत शिंदे यांनी भेट दिली त्यातील इगतपुरी व नाशिक तालुक्यांतील परिस्थिती साधारण असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.शासनाने आठ तालुक्यांना दुष्काळसदृश म्हणून जाहीर करून टाकले तर या आठ तालुक्यांमध्ये कृषी, महसूल खात्याने केलेल्या प्रत्यक्ष पीक सत्यापनात फक्त मालेगाव, बागलाण, सिन्नर व नांदगाव या चार तालुक्यांतच पीक परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल शासनाला सादरही करून टाकला. अशी परिस्थिती असताना राम शिंदे यांनी शुक्रवारी सिन्नर, इगतपुरी व नाशिक या तीन तालुक्यांत दुष्काळ पाहणी दौरा केला.

टॅग्स :NashikनाशिकRam Shindeप्रा. राम शिंदे