शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शेतकरी संघटनेकडुन निर्यातबंदी आदेशची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:39 IST

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली .

ठळक मुद्देशासनाने या कायद्याचा भग करून काद्यावर निर्यात बंदी लादली

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली . खासदार दिल्ली येथे असल्यामुळे त्यांच्या स्वीय सहायकाना निवेदन देण्यात आले .शासनाने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान केले आहे.शासनाने नुकतेच शेती माल व्यपार सुधारना विधेयक मंजूर केले आहे. या कायद्या नुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकन्याची मुभा दिली आहे . शासनाने या कायद्याचा भग करून काद्यावर निर्यात बंदी लादली आहे.गेली सहा महिने काद्याला एकदम कमी दर होत्ते त्या वेळेस सरकारने शेतकºयाना कोणतीही मदत केली नाही. आता कुठे परवडतील असे दर मिळयाला लागले असता सरकारने कांदा निर्यात बद करून शेतकºयाचा विश्वासघात केला आहे खासदारांनीं संसदेच्या आधिवेशनत कांदा उत्पादकांची बाजू प्रभाविपणे मांडून कांदा निर्यात बंदी कायमची उठवावि व देशाची ढासळती अर्थ व्यवस्था वाचवावि अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . यावेळी देविदास पवार, अर्जुन बोराडे , शताराम जाधव, तानाजी जडे, कचरु बागुल,  सुरेश जाधव, रामनाथ ढिकले, माणिक देवरे, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शेवले, व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Shetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचFarmerशेतकरी