शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शेतकऱ्यांच्या लढ्यात नाशिकचा ऐतिहासिक विजय

By admin | Updated: June 11, 2017 20:53 IST

शेतकरी संपासाठी नाशिकमधून पुकारलेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीवर गठित केलेल्या उच्चाधिकार समितीने रविवारी (दि.११) अल्पभूधारकांना कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असून, हा शेतकरी संपासाठी नाशिकमधून पुकारलेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. मात्र या चर्चेत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, बाजार व्यवस्था, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी व शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर कर्जमुक्ती यासह सरसकट कर्जमुक्ती या विषयांवर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया चर्चेवर बहिष्कार टाकणाऱ्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून शेतकऱ्यांच्या लढ्याला सुरुवात झाल्यानंतर २ जूनला मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत काही शेतकऱ्यांनी बैठक घेऊन ३ जूनला पहाटे केवळ सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत अशाप्रकारे पहाटेच्या सुमारास घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. त्यानंतर नाशिकच्या शेतकऱ्यांनी या लढ्याची सूत्रे हाती घेत हा लढा राज्यभरात आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाशिकमधून प्रथम २१ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली.