शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:16 IST

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे आण िउड्डाणपुलावरून गळक्या पाईपलाईन मधून सांडणार्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते.

ठळक मुद्देदुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत

नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे आण िउड्डाणपुलावरून गळक्या पाईपलाईन मधून सांडणार्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते.मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबईनाका द्वारका वडाळानाका, टाकळीफाटा, जुना आडगाव नाका, आधी चौफुल्यावर बॅरिकेड लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. मागील सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आलेला असून अिग्नशमन दलाच्या मदतीने तसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणी चिखल काढून रस्ता सुरिक्षत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. द्वारका ते मुंबईनाका रस्ता खुला करण्यास सध्या तरी काहीही हरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कारण त्या रस्त्यांवर कुठेही आता चिखलाचे साम्राज्य दिसून येत नाही.त्यामुळे येथून सुरिक्षतपणे वाहने मार्गस्थ होऊ शकतात असे नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लागणे आदेश द्यावेत आण िवाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोमवारी(दि.31) पावसाने उघडीप दिली तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबईनाका ते स्वामी नारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरिक्षत करु न तो वाहनांसाठी खुला करु न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस