शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मानवी जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान : शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:04 IST

विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़

सिडको : विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़  प्रा. शेळके यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग व अनुभवांचे दाखले देत त्यांच्यावर घरातूनच झालेले माणुसकीचे संस्कार त्यांना उंचीपर्यंत घेऊन गेल्याचे सांगितले़ माणसाची ओळख ही माणुसकीमुळेच होत असली तरी सद्यस्थितीत अल्पकालावधीत अती मिळविण्याच्या हव्यासापोटी माणुसकीचा हा झरा आटत चालला असल्याचे शेळके म्हणाले़  प्रारंभी वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला़ यावेळी अरविंद वाडिले, कृष्णराव बेधडे, विनय गुंजाळ, रमेश सोनवणे, व्ही. के. पवार, श्रीकांत सोनार, सुखदेव भामरे, देवीदास निकम, बाळकृष्ण गोळे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष किरण सोनार यांनी केल़े प्रास्ताविक देवराम सौंदाणे यांनी केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले.भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरजकालौघात समाजात विभक्त कुटुंबपद्धती आकारास आली असून, कुटुंबातील संवादही दिवसेंदिवस हरपत चालला आहे़ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियाची संवादासाठी आपल्याला गरज भासू लागली हेच माणूस माणसापासून दूर गेल्याचे चिन्ह आहे़ असंवेदनशीलता, असहिष्णुता यांबरोबरच कायिक व वाचिक हिंसेचे प्रमाणही वाढत चालले आहे़, ते पाहता संपूर्ण जगाला तथागत गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या अहिंसा तत्त्वाची गरज असल्याचे ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले़

टॅग्स :Nashikनाशिक