शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

मानवी जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान : शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:04 IST

विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़

सिडको : विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़  प्रा. शेळके यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग व अनुभवांचे दाखले देत त्यांच्यावर घरातूनच झालेले माणुसकीचे संस्कार त्यांना उंचीपर्यंत घेऊन गेल्याचे सांगितले़ माणसाची ओळख ही माणुसकीमुळेच होत असली तरी सद्यस्थितीत अल्पकालावधीत अती मिळविण्याच्या हव्यासापोटी माणुसकीचा हा झरा आटत चालला असल्याचे शेळके म्हणाले़  प्रारंभी वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला़ यावेळी अरविंद वाडिले, कृष्णराव बेधडे, विनय गुंजाळ, रमेश सोनवणे, व्ही. के. पवार, श्रीकांत सोनार, सुखदेव भामरे, देवीदास निकम, बाळकृष्ण गोळे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष किरण सोनार यांनी केल़े प्रास्ताविक देवराम सौंदाणे यांनी केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले.भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरजकालौघात समाजात विभक्त कुटुंबपद्धती आकारास आली असून, कुटुंबातील संवादही दिवसेंदिवस हरपत चालला आहे़ फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियाची संवादासाठी आपल्याला गरज भासू लागली हेच माणूस माणसापासून दूर गेल्याचे चिन्ह आहे़ असंवेदनशीलता, असहिष्णुता यांबरोबरच कायिक व वाचिक हिंसेचे प्रमाणही वाढत चालले आहे़, ते पाहता संपूर्ण जगाला तथागत गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या अहिंसा तत्त्वाची गरज असल्याचे ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले़

टॅग्स :Nashikनाशिक