शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वारसा जतन समिती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:01 IST

ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

नाशिक : ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. मात्र महापालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे अद्याप लक्ष पुरविले नसल्याने ‘वारसा’ रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.वारसा जतन व संवर्धनाची जबाबदारी शासनाने राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाकडे सोपविली असली तरी नव्या वारसा स्थळांचा शोध घेणे, त्याचे महत्त्व पटविणे आणि पुरातत्त्व विभागाचे त्याकडे लक्ष वेधून संवर्धनासाठी प्रयत्नशील राहून एक दुवा म्हणून कार्य करण्यासाठी शहर व जिल्ह्याची वारसा समिती असणे गरजेचे आहे. वारसा स्थळाचा विकास आणि संवर्धन काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारसा समिती गठित के ली जावी.‘वारसा’ दृष्टिक्षेपात असानाशिकचा वारसा सुरू होतो तो लेणीपासून. त्रिरश्मी/बौद्ध लेणी (पांडवलेणी). म्हसरूळ येथील चामरलेणी, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, अंजनेरी गडावरील लेणीचा समावेश आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील डोंगरी, भुईकोट प्रकारातील तब्बल ६५ ते ६७ गड-किल्ले, पौराणिक मंदिरे, मशिदी अशा विविध प्राचीन स्मारकांचा ठेवा या शहराला लाभला आहे.वारसा जतन समितीबाबत २००७ सालानंतर सर्व हालचाली थंडावल्या. त्यावेळी केलेले सर्वेक्षण व अहवालात नोंदविलेली निरीक्षणे धूळखात पडली. कालौघात जुन्या गावठाणांमधील बहुतांश वाडे नामशेष झाले. पालिकेकडे सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. समिती लवकरात लवकर स्थापन केली जावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.- शैलेश देवी, वास्तुविशारद

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणNashikनाशिक