शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आकांक्षासह आश्रमास मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:33 IST

नाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी या नेत्यांसह काही उद्योजकांनीदेखील फोन करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासह आकांक्षा व आधारतीर्थ आश्रमला मदतीचा शब्द दिला.

ठळक मुद्देदहावीत यश : आदित्य ठाकरे, बच्चू कडू , राजू शेट्टी यांनी दिला शब्द

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी कन्या तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील आंदोलकांचा आवाज बनलेली आकांक्षा पवार हिने दहावीच्या परीक्षेत ८५ गुण मिळवत घेतलेल्या भरारीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी या नेत्यांसह काही उद्योजकांनीदेखील फोन करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासह आकांक्षा व आधारतीर्थ आश्रमला मदतीचा शब्द दिला.आकांक्षा हिने शालेयस्तरावरील वक्तृत्व स्पर्धांमध्येदेखील अनेक बक्षिसे मिळविली आहेत. दहावीच्या परीक्षेत तिने दाखविलेली चमक बघून समाजातील विविध घटकांसह राज्यस्तरीय नेतृत्वानेदेखील आकांक्षाला फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच आधारतीर्थ आश्रमचे संस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांच्याशी संवाद साधून नाशिक दौºयावर आल्यानंतर या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींचा सत्कार करण्यासाठी आश्रमाला भेट देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. नोकरीसह मदतीची तयारीऔरंगाबादच्या एका उद्योजकाने गायकवाड यांना फोन करून मीदेखील एका शेतकºयाचा मुलगा असल्याने तुमच्या कार्याचे मोल मला खूप वाटते. त्यामुळे आधारतीर्थला मोठ्या झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीची गरज पडली तर त्यांना अग्रक्रमाने नोकरी देण्याची तयारीदेखील उद्योजकाने दाखविली असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. मला ८५ टक्के मिळतील किंवा शाळेत दुसरी येईन असे वाटले नव्हते. मला अजून खूप शिकायचे असून, डॉक्टर बनून गोरगरीब आणि सामान्य शेतकऱ्यांची सेवा करायची आहे.- आकांक्षा पवार, विद्यार्थिनी

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरssc examदहावी