शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांनाही मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:41 IST

राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे, इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचार लाखांची भरपाई : राज्य शासनाचा निर्णय

नाशिक : राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे,इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.नैसर्गिक आपत्तीत वित्तहानीव जीवितहानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद असली तरी, त्यात ठरावीक हानींसाठीच भरपाई दिली जाते. परंतु मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून आजवर कोणतीही मदत देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदतीसाठी प्रयत्न करावे लागत असे व त्यासाठी लोकप्रतिनिधींना गळ घालावी लागे. या सर्व गोष्टींचा विचार करता, ज्याप्रमाणे दंगलग्रस्त, आपदग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शासनाची सन २००४ मधील योजना आहे, त्याच धर्तीवर मानवनिर्मित आपत्तीच्या घटनांमध्ये आपदग्रस्तांना सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने अलीकडेच घेतला आहे. त्यात प्रामुख्याने शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना होणाºया विषबाधेतून घडणारी दुर्घटना, धार्मिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, मोडकळीस आलेल्या अथवा जीर्ण झालेल्या निवासी इमारती, घरे कोसळून होणारे अपघात अशा आपत्तीच्या घटनांमध्ये यापुढे नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयास चार लाख रुपये तर अपंगत्व आल्यास कमीत कमी ५० हजार ते दोन लाख रुपये, जखमी झाल्यास तीन ते चौदा हजार रुपये दिले जाणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसा