शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:26 IST

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपुनंद व चणकापूरचे जलपूजन

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाची शेतात व बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली. तालुक्यातील मका पिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाचे सविस्तर आणि वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेआश्वासन पवार यांनी पहाणी दौºयात शेतकºयांना दिले होते. तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी भोये, उपसभापती विजय शिरसाठ, राष्टÑवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी तालुक्यातील आठबे, सादडविहीर, कन्हेरवाडी, नरूळ, ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, कळवण खुर्द, पिळकोस, चाचेर, भादवन, बिजोरे, ककाणे, मोकभणगी, गणोरे, शेरी, भैताणे, काठरे, सुपले, खडकी जयदर, जयदर, कोसवन, वेरुळे, करंभेळ, वडाळा, देवळीकराड, मोहपाडा, चणकापूर येथे जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर यांनी मका व सोयाबीन नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन केले. पाहणी दौºयात राजेंद्र्र भामरे, संतोष देशमुख, सुनील देवरे, विलास रौंदळ, शिवाजी चौरे, बाळासाहेब शेवाळे, हिरामण वाघ, संदीप वाघ, प्रल्हाद गुंजाळ, पंकज जाधव, शांताराम जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी, कमर्चारी सहभागी झाले होते.पुनंद व चणकापूरचे जलपूजनतालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पुनंद व गिरणा नदीला व चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. चणकापूर व पुनंद धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सपत्निक जलपूजन केले. यावेळी नारायण हिरे, लालाजी जाधव, रघू महाजन उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी