शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मेशी, डोंगरगाव परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:57 IST

मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आज (31) रोजी सुमारे चार वाजता मेशीसह डोंगरगाव, निंबोळा महालपाटणे परिसरात जोरदार हजेरी लावली आहे.

ठळक मुद्दे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आज (31) रोजी सुमारे चार वाजता मेशीसह डोंगरगाव, निंबोळा महालपाटणे परिसरात जोरदार हजेरी लावली आहे.खरीप हंगामातील पिके जोरदार आहेत अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारली होती त्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाविना कोमेजू लागली होती. याशिवाय जोरदार पाऊस अद्याप पर्यंत झालेला नव्हता म्हणून विहिरींना पाणीच नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.या पावसामुळे विहिरींना पाणी ऊतरणयास मदत होईल. तसेच रखडलेली कांदा लागवड आता जोमात सुरू होतील. या वर्षीच्या पिहलाच जोरदार पाऊस झाला आहे. कांदया च्या वाफयांमधये पाणी साचलेले आहे.