शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

भाऊसाहेबनगर येथे जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:42 IST

भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकधी पाऊस उघडेल या चिंतेत रोज भरच पडत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे. खरिपातील सोयाबीन,मका,भुईमुग ही पीक काढणीयोग्य होत आली आहे.मात्र उत्तरा नक्षत्रातही रोज पाऊस हजेरी लावत आहे. पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज सर्वत्र वर्तविला जात आहे. दोन दिवस तसे वातावरण परिसरात वाटु लागले होते .२३ला पावसाच्या सरी अंतराअंतराने आल्यामुळे हायसे वाटु लागले होते.मात्र पाच वाजेनंतर भाऊसाहेबनगर, वडाळीनजिक, पिंपरी, पिंपळस परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला आणि शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. काढणीला आलेली पीके जी वाचली आहे. ती काढता येतील,टोमॅटो पीकेल लाभ होईल. द्राक्षाची एक्टोबर छाटणीचे नियोजन करण्यात येईल या मनसुब्यावर कालच्या पासाने अक्षरश: पाणी फिरविले आहे.कधी पाऊस उघडेल या चिंतेत रोज भरच पडत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती