शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

भाऊसाहेबनगर येथे जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:42 IST

भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकधी पाऊस उघडेल या चिंतेत रोज भरच पडत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे. खरिपातील सोयाबीन,मका,भुईमुग ही पीक काढणीयोग्य होत आली आहे.मात्र उत्तरा नक्षत्रातही रोज पाऊस हजेरी लावत आहे. पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज सर्वत्र वर्तविला जात आहे. दोन दिवस तसे वातावरण परिसरात वाटु लागले होते .२३ला पावसाच्या सरी अंतराअंतराने आल्यामुळे हायसे वाटु लागले होते.मात्र पाच वाजेनंतर भाऊसाहेबनगर, वडाळीनजिक, पिंपरी, पिंपळस परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला आणि शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. काढणीला आलेली पीके जी वाचली आहे. ती काढता येतील,टोमॅटो पीकेल लाभ होईल. द्राक्षाची एक्टोबर छाटणीचे नियोजन करण्यात येईल या मनसुब्यावर कालच्या पासाने अक्षरश: पाणी फिरविले आहे.कधी पाऊस उघडेल या चिंतेत रोज भरच पडत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती