शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

नाशिककरांच्या याचिकेवर आज सुनावणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:59 IST

मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ६५ टक्के उपयुक्त जलसाठा करण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने नााशिक आणि अहमदनगर जिल्ह्णातील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीन धरण समूहातून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यास नाशिक जिल्ह्णातून विरोध होत आहे. विशेषत: यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. शिवाय धरणात आजमितीला ७७ टक्के इतका सरासरी साठा आहे. अशावेळी मराठवाड्याला पाणी सोडणे म्हणजे नाशिककरांवर अन्याय करण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातील पाणी साठ्याचा विचार करून  अन्याय होऊ देऊ नये तसेच २०१६ मध्ये उच्च न्यायालयानेच धरणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सहा महिन्यांत करण्याचे आदेश शासनाला दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी ही याचिका होती तर गंगापूर धरणातून बाधित होत असल्याने निफाड येथील शेतकरी अशोक दगू निफाडे यांनीदेखील याचिका दाखल केली आहे.या दोन्ही याचिकांवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी न्या. गवई आणि कर्णिक यांना विनंती करण्यात आली होती; मात्र सकाळी त्यांनी यावर आता सुनावणी होणार नाही तर दिवाळीनंतर सुनावणी होईल असे सांगितले. दरम्यान, दुपारी पुन्हा एकदा अ‍ॅड. साखरे आणि अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी याचिकेवरील सुनावणी तातडीची आहे, असे निदर्शनास आणून दिले असता न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) सकाळी ठरवू असे सांगितले. त्यामुळे आता गुरुवारी यासंदर्भात सुनावणी होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक