शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:54 IST

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देराजापूर : यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दरम्यान यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राजापूर व परिसरातील काही प्रमाणात अन्न पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणांवर आली आहे. राजापूर वन विभागाला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून या परिसरात राजापूर, ममदापुर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, कोळगाव आदी गावांचा समावेश होतो.या आठ गावातील मिळून साडेसात हजार वनक्षेत्र असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापुर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापुर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या पाच गावांचा वन क्षेत्राचा समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली. त्यामुळे हरणांच्या व काळविटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना हरिण व काळविटांना करावा लागत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणावर आली आहे.आत्तापर्यंत विहिरींना कठडे नसल्यामुळे अनेक हरण दगावल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यांच्या बजावाकरीता वन संवर्धनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च वन विभागाने केले आहे.हरणाना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी पानवठे तयार करण्यात आली असून त्यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत,े तर राजापूर येथील पानवठ्यात पाणी भरण्यासाठी सौर उर्जेवरील पंप बसविण्यात आल आहे. त्याने दररोज पाणी त्यात भरण्यासाठी बोरवेल घेण्यात आला आहे, व त्यामधून पाणी काढण्यात येते संवर्धन झाल्यानंतर हरणासाठी गवताची लागवड करण्यात आली असून भविष्यात जंगलात निवारा शेड व वेगवेगळ्या जातीच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. तसेच शिकार थांबण्यासाठी रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती जास्त असल्याने अन्न, पाण्याच्या शोधासाठी हरणांना रानोमाळ भटकंती शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही वन विभागाने ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सन २०१८ मध्ये राजापूर परिक्षेत्रातील हरिण आणि काळविट यांची संख्या १४२० झाली आहे. येवला तालुक्यातील हरिण आणि काळवीटाची संख्या २४७५ च्या वर पोहचली आहे. अन्न व पाण्याच्या शोधासाठी काही हरिण देखील स्थालांतरित झाले असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर परिसरात सगळी शेतीची नांगरट झाली असल्याने हरणांना खाण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे हरणाचे कळप भटकंती करताना दिसत आहेत.