शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीने केले दुसरे लग्न

By नामदेव भोर | Updated: April 10, 2023 15:27 IST

सदर घटना मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे.

नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करण्यासोबतच पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देत पतीने दुसरे लग्न केल्याची घटना पीडित पत्नीने मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने , तिच्या पतीसह सासरच्या विरोधात रविवारी (दि.९) तक्रार दिली असून त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२० पासून ते दि.८ एप्रिल २०२३ या कालावधीत आसिफ आबीद खान (२९, रा. दत्त मंदिर रोड, शिवाजीनगर, सातपूर) , मेहरून्निसा(५७), आबीद खान (६०), आरिफ आबीद खान (३८), आरजू आरिफ खान (३०), नगमा समीम खान (३२, रा, सिल्वासा, दादरानगर हवेली), समीम नसीम खान (३५), मेहरबान रेहमान खान (४५, रा. सातपूर,) रिझवान रेहमान खान (३४), यांनी संगनमत करून पीडितेला माहेरून पैसे आणावे, तसेच घरगुती कारणातून तिला शिवीगाळ करीत शारीरिक व मानसिक छळ केला.

त्याचप्रमाणे पीडितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेतले व पीडितेच्या पतीने पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न केले .त्यामुळे पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी