शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गुरूजनांनी साकारले स्वराज्य.... दुर्गजागृती : पेठ तालुक्यातील शिक्षकांनी साकारले गड-किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:05 IST

रामदास शिंदे, पेठ बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.

रामदास शिंदे, पेठबारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.लगबगीने शेतावर जाणाºया येणाºयांच्या नजरा शाळेकडे गेल्या आणी अचानक स्थिरावल्याही. नेहमीप्रमाणे शाळकरी पाखरांची किलिबल आज जाणवत नव्हती. त्याऐवजी शाळेचे क्रि डांगण वेगळ्याच धावपळीत गुंतले होते. जिकडे तिकडे टिकाव फावडयांचा निनाद, दगड, विटा, माती, खडी, लाकूड, पुठ्ठा आणी मिळेल त्या वस्तूची नुसती देणघेण. कोणाचा रायगड रु प घेतोय तर कोणाचा शिवनेरी.एकीकडे प्रतापगडाचा रु बाब तर दुसरीकडे कोंडाण्याची शान.निमित्त होते पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षण परिषदेचे. एरवी शिक्षकांच्या प्रशिक्षण व कार्यशाळामध्ये केवळ प्रशासकिय परिपत्रके, सुचना व वरिष्ठांच्या आदेशाचा बडीमर असतांना बारवपाडा येथील शिक्षण परिषदेत विस्तार अधिकारी सुनिता जाधव यांच्या संकल्पनेतून शिक्षकांसाठी किल्ले निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.आपल्या दैनंदिन अध्यापनात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास शिकवत असतांना या स्वराज्याचे भूषण असणाºया प्रमुख दहा किल्लांची प्रतिकृती साकार करण्याची संधी गुरु जनांना मिळाली.आपल्या मनातील कल्पनांना व सुप्त गुणांना वाव देत शिक्षकांनी गडिकल्यांच्या शाश्वत प्रतिकृती साकारल्या. दरवाजे, महादरवाजे,माची, बुरु ज, तटबंधी, कोठार, चोरवाटा यासह गडावरील बारीकसारीक बाबी हुबेहुब दाखवण्याचा शिक्षकांचा ज्ञानरचनावाद साकारला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध साहित्याचा वापर करून जीव ओतून साकारलेल्या गडावर भगवा फडकवतांना प्रत्येकाची छाती भरून आली. शाळेच्या परिसरात जणू काही स्वराज्य अवतरल्याचे जाणवत होते.

टॅग्स :Nashikनाशिक