शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ऐन सणासुदीत किराणा मालाचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:42 IST

नाशिक : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना महागाईने जेरीस आणले आले. उपवास, नैवेद्याचे पदार्थ कसे करायचे, इंधन, गॅस आदी साऱ्यांचेच भाव वाढलेले असताना आता त्या धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि वाढलेले इंधनाचे भाव यामुळे धान्यांचे भाव वाढले आहेत.त्यातही ...

ठळक मुद्देउपवासाला महागाईचा फटका खर्चाचा ताळमेळ बसवताना गृहिणी मेटाकुटीस

नाशिक : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना महागाईने जेरीस आणले आले. उपवास, नैवेद्याचे पदार्थ कसे करायचे, इंधन, गॅस आदी साऱ्यांचेच भाव वाढलेले असताना आता त्या धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि वाढलेले इंधनाचे भाव यामुळे धान्यांचे भाव वाढले आहेत.त्यातही हरबरा, मूगडाळ, साखर यांचे भाव तर १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून सण साजरा तरी कसा करायचा, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. सध्या हरबरा डाळ ६० ते ७० रुपये किलो, मूगडाळ ७५ ते ८० रुपये किलो, साबुदाणा ६० रुपये किलो, भगर ७० रुपये किलो, साखर ३५ रुपये किलो, नारळ २० रुपये प्रतिनग, गूळ ४५ ते ५० रुपये किलो, सूर्यफूल तेल ९५ ते १०० रुपये प्रति पाऊच, शेंगदाणा तेल १२० रुपये लिटर, तूप ५५० ते ६०० रुपये किलो असे किराणाचे दर असून गणेशोत्सवादरम्यान याच वस्तूंचे भाव ५ ते १० रुपयांनी कमी होते.इंधन दरवाढ, त्यामुळे मजुरी, वाहतूक, कर अशा सगळ्यांच बाबतीत दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामन्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकInflationमहागाई