शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इगतपुरीत २६ आणि २७ फेब्रुवारीला ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:44 IST

वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात होणार आहे.

ठळक मुद्दे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा

वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात होणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन, खुले कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी साहित्य मंडळातर्फे विविध ठिकाणी २१ ग्रामीण संमेलनांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. संमेलनात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मालुंजकर यांनी दिली. याप्रसंगी के.पी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. भाबड, प्रा. देविदास गिरी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, हिरामण शिंदे, दत्तात्रेय झनकर, ॲड. रतनकुमार इचम आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक