शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ग्रीन फिल्ड प्रकरणी शासनाला सहा आठवड्यात सुनावणीची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:49 IST

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर येत्या सहा आठवड्यात शासनाने सुनावणी घेऊन निर्णय द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे आदेश१७० शेतकऱ्यांची याचिका

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर येत्या सहा आठवड्यात शासनाने सुनावणी घेऊन निर्णय द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याानंतर शेतक-यांचा सुरूवातीला कडाडून विरोध होता. त्यामुळे कंपनीने या शेतकºयांच्या प्रतिनिधींना अहमदाबाद येथे अभ्यास दौºयावर नेले होते. तेथून परतल्यानंतर कालीदास कलामंदिरात शेतक-यांची बैठक घेण्यात आली आणि थेट नगरररचना योजना म्हणजे टीपी स्कीम आखण्याठी शेतक-यांची जमीन मोजण्यात आली. त्यावेळी माजी नगरसेवक संजय बागुल, गोकुळ पिंगळे या मिळकतदारांसह शेतकरी अशा एकुण १७० जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि शेतक-यांच्या संमतीशिवाय योजना राबवली जात असल्याचा आरोप केला. या शेतक-यांनी दिलेल्या निवेदनावर देखील सुनावणी घेतली गेली नाही असा देखील त्यांचा आरोप होता. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनाणी सुरू होती.

राज्य शासन, महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीसह अन्य प्रतिवादी करण्यात आले होते. आज न्यायमूर्ती काचावाला आणि कुलाबावाला यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने यासंदर्भात सहा आठवड्यात सुनावणी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीHigh Courtउच्च न्यायालय