शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन फिल्ड प्रकरणी शासनाला सहा आठवड्यात सुनावणीची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:49 IST

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर येत्या सहा आठवड्यात शासनाने सुनावणी घेऊन निर्णय द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे आदेश१७० शेतकऱ्यांची याचिका

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर येत्या सहा आठवड्यात शासनाने सुनावणी घेऊन निर्णय द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याानंतर शेतक-यांचा सुरूवातीला कडाडून विरोध होता. त्यामुळे कंपनीने या शेतकºयांच्या प्रतिनिधींना अहमदाबाद येथे अभ्यास दौºयावर नेले होते. तेथून परतल्यानंतर कालीदास कलामंदिरात शेतक-यांची बैठक घेण्यात आली आणि थेट नगरररचना योजना म्हणजे टीपी स्कीम आखण्याठी शेतक-यांची जमीन मोजण्यात आली. त्यावेळी माजी नगरसेवक संजय बागुल, गोकुळ पिंगळे या मिळकतदारांसह शेतकरी अशा एकुण १७० जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि शेतक-यांच्या संमतीशिवाय योजना राबवली जात असल्याचा आरोप केला. या शेतक-यांनी दिलेल्या निवेदनावर देखील सुनावणी घेतली गेली नाही असा देखील त्यांचा आरोप होता. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनाणी सुरू होती.

राज्य शासन, महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीसह अन्य प्रतिवादी करण्यात आले होते. आज न्यायमूर्ती काचावाला आणि कुलाबावाला यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने यासंदर्भात सहा आठवड्यात सुनावणी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीHigh Courtउच्च न्यायालय